मुलांच्या जीवनात यश मिळवायचे असेल तर महिलांनी आतापासूनच करा हा एक उपाय…लवकरच मुलांची होईल प्रगती!

मित्रांनो आईपण हे असे एक दैवत आहे. जे जगामध्ये कुठेच नाही. आई आपल्या मुलाचे नेहमी चांगले व्हावे यासाठी खूप प्रयत्न करत असते. आपला मुलगा यशस्वी झाला पाहिजे. मुलाला सर्व सुख वैभव मिळाले पाहिजे. मुलाच्या सुखासाठी आई आपल्या जीव देखील देत असते म्हणूनच तिन्ही जगाचा स्वामी पण आई विना भिकारी असे म्हटले जाते. ज्याला आई आहे त्याच्याकडे दैवत आहे म्हणूनच आईची सेवा देखील करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचा मुलगा खूपच आजारी असेल, मुलगाला यश मिळत नसेल, त्याची प्रगती होत नसेल तर घरातील महिलांनी हा एक उपाय आवर्जून करायला पाहिजे,असे केल्याने तुमच्या मुलाला काही दिवसांमध्ये यश मिळेल त्याची प्रगती होईल. आणि त्याला कधीच मागे वळून पाहावे देखील लागणार नाही.

आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मुलाच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील. आपले ज्योतिष शास्त्र आणि तंत्र मंत्र शास्त्रामध्ये असे काही छोटे-मोठे उपाय सांगण्यात आलेले आहे. या उपायाच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांची प्रगती सहज मिळवू शकतो. जर तुमच्या घरातील मुले वारंवार चिड चीड करत असतील, मुलांच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे, मुलांचे स्वभाव रागिष्ट झालेला आहे, मुलांना कामात वारंवार अडथळा निर्माण येत असेल, कोणत्याही कार्यामध्ये त्यांची मन लागत नसतील, तुम्हाला जर असे वाटत असेल की आपल्या मुलांवर जर कोणी काही काळी जादू केलेली आहे. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मुलांच्या जीवनावर जास्त निर्माण झालेला आहे तर अशावेळी आजच्या या लेखांमध्ये सांगितलेला उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा उपाय महिलांनी करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे.

अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी बाराच्या आत आपल्याला थोडासा भात बनवायचा आहे आणि हा भात बनवल्यानंतर एका ताटलीमध्ये ठेवायचा आहे, त्यानंतर हा भात आपल्याला मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरवायचा आहे आणि त्यानंतर हा भात आपल्याला टेरेसवर किंवा घराच्या छतावर ठेवायचा आहे, जेणेकरून कोणताही पक्षी या भाताचे सेवन करू शकतो. हा उपाय करताना आपल्याला जास्त भात बनवायचा नाही. फक्त एका वाटीभरच आपल्याला भात बनवायचा आहे. हा उपाय शक्यतो बारा वाजता आपल्याला करायचा आहे आणि तिची फक्त अमावस्याच्या निवडायची आहे, असे केल्याने तुमच्या मुलाच्या वागणुकीमध्ये बदल दिसू लागेल. जर तुमच्या मुलांवर कोणी नकारात्मक वाईट शक्ती चा प्रयोग केला असेल तर ती देखील दूर होऊन जाणार आहे. तुमच्या मुलाच्या जीवनातून सगळ्या अड’चणी हळूहळू नष्ट होऊन जाणार आहे, अशाप्रकारे हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये नक्कीच प्रगती होईल.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *