28 जानेवारी पासुन षटतीला एकादशीला या राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्षे राजयोग

मित्रांनो ज्योतिष्यानुसार ग्रह नक्षत्राचे शुभ संयोग आणि ईश्वर्य शक्तीचा आधार व आशीर्वाद मिळाल्यानंतर मानवी जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही. हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते, पंचांगानुसार पौष महिनीतील कृष्ण पक्षात येणारी षटतीला एकादशी ही अतिशय महत्वपूर्ण मानली जाते.

पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला षटतीला एकादशी असे म्हंटले जाते…! या दिवशी भगवान विष्णूची भक्ती आराधना करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते, या एकादशीला भगवान विष्णूला तीळ अर्पन करणे विशेष फलदायी मानले जाते.

यादिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिळाचे दान केल्याने विशेष पुण्य फळांची प्राप्ती होते. तिळाचे दान करणे लाभकारी मानले जाते, मान्यता आहे कि या दिवशी तिळाचे दान केल्याने मृत्यू नंतर स्वर्गाची प्राप्ती होते. या दिवशी व्रत उपवास केल्याने घरात सुख शांतीमध्ये वाढ होते. मान्यता आहे की षटतीला एकादशी दिवशी भक्ती भावाने एकादशीचे व्रत करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू चे पूजन केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख व समस्या दूर होतात…! जीवनात येणारे वैफल्य आणि निराशीत दूर होऊन यश प्राप्तीच्या सुरुवात होते.

पौष कृष्ण पक्ष विशाखा ननक्षत्र दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री 2. 18 मिनिटांनी एकादशीला सुरवात होणार असून दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 11.37 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे. यावेळी एकादशी शुक्रवारी येत असून हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो…! शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख, सौभाग्याचे कारक असून धन संपत्तीची देवी मानली जाते… एकादशीचा शुभ संयोग आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे या काही खास राशींच्या जीवनात विशेष अनुकूल घडामुडी घडून येण्याचे संकेत आहेत.

तर चला वेळ न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

सुरुवात करूयात मेष राशी पासून…!भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे, भाग्यात आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्य आपल्याला भरपुर प्रमाणात साथ देणार आहे, घर परिवारात सुखाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेल्या मनोकामना या दिवसांत पूर्ण होणार आहेत, समाजात मान सन्मानाची आणि यश किर्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

संसारिक सुखात वाढ होईल, भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे, हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. धनालाभाचे योग्य जुळून येतील, या काळात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो रागावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक असून आपल्या शब्दाने कोणाचे मन अथवा भावना दुखावणार नाहीत याची काळजी देखील आपल्याला घ्यावी लागणार आहे… व्यापारात आर्थिक आवक समाधान कारक असेल, उद्योग व्यवरातून पैशांची आवक वाढणारा आहे, आर्थिक आवक समाधान कारक असेल, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणार आहे.

माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येणार आहे.

यानंतर आहे मिथुन राशी….!मिथुन राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत, एकादशी पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात जे काम हाती घ्याल किंवा ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे, वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या देखील आता समाप्त होतील.

या काळात सासरच्या व्यक्तींकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते, तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. या काळात आपल्या विवाहाचे योग्य जुळून येणार असून, संसारिक सुखाची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यवसाय व्यवस्थित रित्या चालणार असून, नवीन व्यवसाय सुद्धा आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. नवीन उद्योगाला चालना प्राप्त होणार आहे, या काळात नवीन सुरू केलेल्या उद्योग व्यवसायात प्रगती घडून येणार आहे. या काळात करियर आणि नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत, करिअर विषय हा का लाभकारी ठरणार आहे.

करियर च्या दृष्टीने आनंददायक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत, घरातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे. पैसा हातात खेळता राहणार आहे बेरोजगारांना देखील, या काळात रोजगाराची प्राप्त होऊ शकते. मनासारखा रोजगार मिळण्याचे योग बनत आहे, यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आता थोडीशी बदलणार आहे, परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहे.

माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे, या काळात माता लक्ष्मी आपल्याला विशेष शुभ फल देणार आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे, या काळात व्यापारात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत, व्यापारी वर्गासाठी काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील, करियर मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. अनेक दिवसांपासून करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या समाप्त होणार आहेत, आर्थिक क्षमता आपली मजबूत बनेल.

आर्थिक क्षमता या काळात मजबूत होणार आहे, हे काळ सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. एकादशीच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनात विशेष अनुकूल घडामोडी घडून येणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करून केलेले कोणतेही काम आपल्यासाठी लाभकारी किंवा यशदायक ठरू शकते.

यानंतर आहे तूळ राशीं…! ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तूळ राशीसाठी हा काळ अतिशय शुभ ठरण्याचे संकेत आहेत, एकादशीपासून काळ अनुकूल बनत आहेत. या काळात आपल्याला विशेष अनुकूल लाभ प्राप्त होणार आहेत, करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या समाप्त होतील.

करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे,कुटुंबातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत.नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल, सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील, अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. या काळात शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे, व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. राजकारण करण्यासाठी किंवा राजकारणात काम करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकते, एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते. किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तींची मदत आपल्याला मिळू शकते.

या काळात एखाद्या राजकीय व्यक्तीची ओळख देखील होणार आहे, महत्त्वपूर्ण व्यक्तीची ओळख होण्याचे संकेत आहेत. व्यापारात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील, व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे, संसारिक सुखात वाढ होईल. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णुच्या नावाने तिळाचे दान करणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

यानंतर आहे धनु राशि….! सध्या धनु राशि साठी काळ विशेष अनुकूल ठरणार आहे, धनु राशीच्या दृष्टीने आनंददायी घडामोडी घडून येतील. सहकाऱ्यांचे आपल्याला मदत लागणार आहे, मार्गात येणारे अडथळे दूर होतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे, सुख-समृद्धी आणि आनंदात वाढ होणार आहे. भोगविलासी तिच्या अनेक साधन आपल्याला प्राप्त होतील, आर्थिक क्षमता आपली मजबूत बनणार आहे.

प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहे, प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील, करिअरच्या दृष्टीने हा काळ आनंददायी ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे, यानंतरही कुंभाराचे सांसारिक सुख मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

यानंतर आहे कुंभ राशी…! कुंभ राशिच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत, आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील, ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात मानसिक तान तनाव मुक्त होईल, या काळात आपल्या मनावर भय भीतीचे दडपण देखील दूर होणार आहे. अडचणी समाप्त होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत, वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल..

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *